निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा; प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित – शशिकांत शिंदे
खर्शी–बारामूरे गणात शशिकांत शिंदेंच्या गावभेटी; विठ्ठल गोळेंच्या प्रचाराला जोर गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा येतो आणि निवडणूक संपताच त्यांच्या प्रश्नांवर पुन्हा मौन पाळले जाते. धरणग्रस्तांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीपुरते अजेंडा बनवले जात आहेत,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पंचायत समिती खर्शी–बारामूरे गणाचे विठ्ठल गोळे यांच्या प्रचारार्थ गावभेट…

