सातारा जिल्ह्यातील कावडी हे पहिले उपहारगृह असलेले देशातील ग्रामपंचायत …

गिरीस्थान टाईम्स वृत्तसातारा : (अजित जगताप ) ग्रामीण भागातील ग्रामपंचायत म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा, दिवाबत्ती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. असं त्याचे स्वरूप होते. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाले असल्याने चेहरा बदलला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी तालुका जावळी ग्रामपंचायतनेस्वतःचे उपहारगृह निर्माण करून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा…

Read More

जावळीच्या सन्मानासाठी जिल्हा परिषदेत सेना नेते आक्रमक… 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  सातारा : (अजित जगताप ) सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फलटण व जावळीत दगा फटका झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. या दोन्ही तालुक्याचा सातारा जिल्हा परिषद निवडी मध्ये सन्मान राखण्यासाठी सेना नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जावळी तालुक्यातील शिवसेना जि. प. सदस्य सौ कविता एकनाथ ओंबळे यांना सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष किंवा महिला बालकल्याण…

Read More

म्हसवे गटात भाजपचा विजयाचा ‘राजयोग’! शिवेंद्रराजेंची वसंतराव मानकुमरे यांच्यासाठी विकासाची साद; ‘महाडिक-पोफळे’ जोडीलाही मिळणार कौल!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  म्हसवे: “म्हसवे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासाची कामे खेचून आणण्यासाठी वसंतराव मानकुमरे यांच्यासारखं धाडसी आणि अभ्यासू नेतृत्व हीच काळाची गरज आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा हा लोकप्रतिनिधी असून, म्हसवे गटाच्या विकासासाठी जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,” असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी…

Read More

निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा; प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित – शशिकांत शिंदे

खर्शी–बारामूरे गणात शशिकांत शिंदेंच्या गावभेटी; विठ्ठल गोळेंच्या प्रचाराला जोर गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :   “निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा येतो आणि निवडणूक संपताच त्यांच्या प्रश्नांवर पुन्हा मौन पाळले जाते. धरणग्रस्तांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीपुरते अजेंडा बनवले जात आहेत,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पंचायत समिती खर्शी–बारामूरे गणाचे विठ्ठल गोळे यांच्या प्रचारार्थ गावभेट…

Read More

टेबल लँडच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – राजेंद्रशेठ राजपुरे पाचगणी येथे टेबललँड व्यापारी असो. वतीने सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले टेबल लँड हे पाचगणी शहराचे प्रमुख वैभव असून या पर्यटनस्थळाला अधिक सुशोभित, स्वच्छ व आकर्षक बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. टेबल लँडच्या विकासासाठी लागणारा आवश्यक निधी ना. मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…

Read More

पाचगणी नगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीत आत्तापर्यंत ७० अर्ज दाखल ; नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदाकरीता ६२ अर्ज दाखल….!!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून पहिले तीन दिवस शून्य फिगरवर राहिलेला अर्ज दाखल तक्त्याने चौथ्या दिवशी ओपनिंग करीत ,९ खाते खोलले, पाचव्या दिवशी २७ अर्ज दाखल झाले तर आज सहाव्या दिवशी हा आकडा वाढत जाऊन ३४ अर्ज दाखल अर्ज दाखल झाले. असून आत्तापर्यंत ७० अर्ज दाखल झाले…

Read More

“राष्ट्रीय समाज पक्ष पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच जागांसाठी उमेदवार उभे करणार “शेतकरी, युवक, महिलांचा खरा आवाज बनणार राष्ट्रीय समाज पक्ष — विकास कदम”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन पाटण तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) या पक्षाने देखील तालुक्यातून ताकदीनं उमेदवारी देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. ही घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष विकास संभाजी कदम…

Read More

प्रतिष्ठेच्या खर्शी – बारामुरे गणातून समीर गोळे यांचा शड्डू ; निवडणुकपूर्व तयारीला वेग..

तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पंचायत समितीच्या निवडणुका होत असून गण आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत. जावळी तालुक्यातील मातब्बर दिग्गजांना पंचायत समितीच्या सभापती खुर्चीत बसविणारा प्रतिष्ठेचा खर्शी – बारामूरे गण प्रख्यात आहे. यावेळी हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. या गणातून यावेळी शिंदे  शिवसेनाच्या  वतीने समीर गोळे यांनी शड्डू ठोकला आहे. जावळी तालुक्यातील राजकारण…

Read More

जावळीला पर्यटन तालुका जाहीर करून महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट करावे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनातून मागणी..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : निसर्गसंपदेने नटलेल्या जावळी तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. याचा विचार करून जावळी पर्यटन तालुका म्हणून जाहीर करून महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट करावा असा आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांना आ. शशिकांतजी शिंदे पर्यटन सेवा सह संस्था महू, यांच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन देताना आ.शशिकांतजी शिंदे पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सुशिल…

Read More
error: Content is protected !!