सातारा जिल्ह्यातील कावडी हे पहिले उपहारगृह असलेले देशातील ग्रामपंचायत …
गिरीस्थान टाईम्स वृत्तसातारा : (अजित जगताप ) ग्रामीण भागातील ग्रामपंचायत म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा, दिवाबत्ती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. असं त्याचे स्वरूप होते. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाले असल्याने चेहरा बदलला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी तालुका जावळी ग्रामपंचायतनेस्वतःचे उपहारगृह निर्माण करून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा…

